Tuesday, 31 July 2018

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन*    

जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )--  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक , सामाजिक  मासिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २० आँक्टोबंर २०१८ पर्यत पाठवायचे आहे
    राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक ,  सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक ,सामाजिक  मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  २० आँक्टोंबर २०१८ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड मो.नं. ९४०३०४४००५ ,
  कार्यकारी संपादक तथा मुख्याध्यापक संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे,श्रीमती  कल्पना फुसे, डाँ.रत्ना चौधरी, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,  डि.बी .शिंदे ऊर्फ शब्दधन, बाळासाहेब निकाळजे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस, विजय पाताडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*नियम व अटी*
१)  पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg  पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात मुख्याध्यापकांचे हमी पञ नसल्यास  प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१९  असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे  स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा वार्षिक सभासद असेल तर ३ गुण , द्विवार्षीक सभासद असेल तर ५ गुण आणि अजीवन सभासद असल्यास १० गुण जीवन गौरवच्या वतीने दिले जातील.
           *टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी  माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री - वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
शरद ठाकर - *परभणी*
प्रविण डाकरे-  *सांगली*
महादेव हवालदार - *सांगली*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
महादेव खळुरे - *लातूर*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
सुनिल मोरे - *धुळे*

कुणाल पवार  *जळगाव*

उमेश खोसे - *उस्मानाबाद*
गणेश सुलताने - *जालना*
मु.अ. अनिता कांबळे - *रायगड*
     *असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*

ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन*

जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )--  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक , सामाजिक  मासिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २८ सप्टेंबर २०१८ पर्यत पाठवायचे आहे
    राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक ,  सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक ,सामाजिक  मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  २८ सप्टेंबर २०१८ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड मो.नं. ९४०३०४४००५ ,
  कार्यकारी संपादक तथा मुख्याध्यापक संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे,श्रीमती  कल्पना फुसे, डाँ.रत्ना चौधरी, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,  डि.बी .शिंदे ऊर्फ शब्दधन, बाळासाहेब निकाळजे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस, विजय पाताडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*नियम व अटी*
१)  पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg  पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात मुख्याध्यापकांचे हमी पञ नसल्यास  प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१९  असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे  स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा वार्षिक सभासद असेल तर ३ गुण , द्विवार्षीक सभासद असेल तर ५ गुण आणि अजीवन सभासद असल्यास १० गुण दिले जातील.
           *टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी  माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री - वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
शरद ठाकर - *परभणी*
प्रविण डाकरे-  *सांगली*
महादेव हवालदार - *सांगली*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
महादेव खळुरे - *लातूर*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
गणेश सुलताने - *जालना*
मु.अ. अनिता कांबळे - *रायगड*
     *असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*

ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

Friday, 20 July 2018

खरे सांगा मला....!

*खरे सांगा मला....!*

असा कोण आहे बरे
या जगात नाही दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

एक असा दावा मला
पृथ्वी तलावर सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

किती कमविला पैसा
तरी अंतर मन दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

तुमच्या माझ्या पासून
टाटा अंबानी पर्यंत दुःखी
एक तरी आहे का हो
कुणी आजपर्यंत सुखी

ज्याचे त्याचे कर्म जैसे
तसे फळ त्याच्या मुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

संत कबिर सांगत
ज्यादा धन पायो दुःखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी आहे का हो सुखी

देव मानसात शोधा
मग तुम्ही आसाल सुखी
खरे सांगा मला तुम्ही
कुणी राहील का हो दुःखी

                              कवी
                      रामदास वाघमारे
               मो. 8888125610

Monday, 16 July 2018

जीवन गौरवने आम्हाला काय दिले - शब्दधन डि.बि

*जीवन गौरवने आम्हाला काय दिले.*
                   शब्दधन डीबी,पुणे-३३.
       ( पुणे जिल्हा संपादक )
जे काय दिले ते आम्हाला जीवन गौरवनेच दिले.
असे मला म्हणायला आवडेल.जीवन गौरव म्हणजे उगवता सूर्य आणि प्रत्येकाच्या मनातील
चमचमता तारा आहे. मन जेव्हा काही विचार करते तेव्हा जीवन गौरव आठवतो. जीवन गौरव
या शब्दातच किती मोठी ताकद आहे.जीवन गौरव म्हणजे हलते-झुलते विचारपीठ तर आहेच
आहे...परंतू माणसे जोडणारे एक विद्यापीठ आहे
व त्या विद्यापीठाचा कुलगुरु माझा भाऊ वाघमारे
दादा आहे...दादा या शब्दातच खरे विचार व ताकद आहे...दादा म्हंटले की,माझे विचार पारच
लिन होतात व मायेचा पाझर फुटतो...दादा म्हंटल की, मला माझा सख्खा भाऊ सुरेश दादा
शिंदे आठवतो की, ज्या व्यक्तीने रयत शिक्षण संस्था सातारा येथे 'कमवा आणि शिका' या योजनेतंर्गत शिक्षण घेतले व पोलिस खत्यातील
ऑफसर सुप्रिडेट हे पद भूषविले...परंतु काळच्या ओघात दादावर काळानेच झडप घातली व चालता-बोलता ड्यूटीवर असतानाच
तो आम्हाला वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षीच सोडून गेला. तन मन आणि धनाने माझ्याबरोबर
असलेला तो स्त्रोत म्हणजे शब्दधन सुरेश दादा
शिंदे आमचे थोरले बंधू मला स्वतःच्या पायावरच
उभे करून गेले नाहीत तर त्यांनी माणसे जोडण्याचे तंत्रज्ञान मला देऊन गेले. अतिउच्च
शब्दात बोलायचे झाले तर दादा आज असता तर
म्हंटला असता,"डिगड्या,किती माणसे जमवल्यात...परंतु हात ओला तर मैतर भला असे कधीही वागू नकोस," तेच अभिवचन आज
जपतोय व फक्त निर्व्याज साहित्य सेवा करतोय
त्याच्या स्मरणार्थ... माणसे म्हणतात... शिंदे जवळ खूप पैसे आहेत.म्हणून तो हे सारे
नखरे करतो...परंतु तसे काही नाही हो,अतिशय
नम्रपणे सांगतो. माझी माणसे आणि माझी कविताच माझे दैवत आहे. शास्वत जगायला शिकवले मला या दोघांनीच. कविता ही आलीकडची बाब आहे,परंतु दादा मात्र फार जुने
बाळकडू आहे. किती जणांना किती मदत केली.
कशी मदत केली हे कधीही सांगणार नाही आणि
दिलेला शब्द कधीही मोडणार नाही. हेच ते बाळकडू जपत रहाणार व पुढे-पुढे जाणार...
आता फसगत कोण करणार नाही याची खात्रीच
नाही झाली तर आत्मविश्वासही वाढलाय माझा..
वाघमारे दादा व अख्खी जीवन गौरव टिम आणि
माझी शब्दधन जीवन गौरव काव्यमंच टिम सदैव
माझ्याबरोबर आहेत पाठीराखा म्हणून...कुणाची
स्तुती म्हणून नाही किंवा आत्मस्तुती म्हणून हे सारे लिहित मुळीच नाही...अंतकर्णातून आलेले
हे शब्दधन आहे. उगच खुळ्या मनाची समजुत घालण्यासाठी लिहिलेले हे शब्दधन नाही. मी
धनाने फार श्रीमंत आहे. असे मुळीच नाही, परंतु
मनाने निश्चितच श्रीमंत आहे. व्यथा माझी कुणालाच सांगत नाही व सांगणारही. दादा माझा
असता तर निश्चितच सांगितलीही असती,परंतु आज वाघमारे दादाच्या रूपाने ती उणीव भरून
निघाली म्हणून हा शब्द प्रपंच...
       जीवन गौरवने मला काय दिले नाही असे
विचारले असते तर मी काहीच सांगू शकलो नसतो,परंतु काय दिले हे सांगण्यासाठी ही माझ्याकडे काहीच नाही, "निशब्द आहे मी ढाण्या वाघ दादा तुमचा असेच म्हणेन...!' परंतु
दादाच्या आग्रहाखातर आणि तमाम वाचक बंधू
भगीनींना जीवन गौरवचा एक स्तभ म्हणून सांगणे आवश्यक आहे. दादा तुम्ही कराच आम्ही
पाठीशी आहोत असे म्हणणारी मंडळी जीवन
गौरव सोडून मला कुठेही मिळली नाहीत आणि
मिळणारही नाहीत. एकहाती जीवन गौरवचा
कारभार पहाणारे आणि आमचा विचार घेतल्याशिवाय पुढे न जाणारे दादा म्हणजे...ग्रेट
व्यक्तिमत्व... मला तर वयोवृद्ध होण्याच्या आगोदरच हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. दादांनी मला सेप्रेट शब्दधन जीवन गौरव
काव्यमंच देऊन टाकला आहे.यापलीकडे मी काहीच सांगणार नाही. सांगण्यापेक्षा कामातून
दाखवून देणार आहे. माणसाचे विचार जुळले
की मने जुळतात.येथे ना कुणाचा स्वर्थ ना फायदा. निस्वार्थ हा एकमेव उद्देश घेऊन सर्वच
माणसे जेव्हा नितळ मनाने एकत्र येतात तेव्हाच
काहितरी चांगले घडते.असे माझे स्वतःचेच मत
आहे.बाकी पैसापाणी, मानपान गौण आहे.तुम्ही
किती धनदौलत साठवता त्यापेक्षा किती माणसे
जोडता हे महत्त्वाचे आहे...आणि तेच जीवन गौरवने दिले आहे. मी एक साधाभोळा शिक्षक आहे.असे म्हणण्याची माझी हिंमत होणार नाही
निदान माझ्या जीवन गौरवचा ढाण्यावाघ म्हणून
तरी....या ढाण्यावाघ तुमची वाट बघतोय ...शब्दधन जीवन गौरव वाढवायला...
मी तयार झालोय तुमच्या स्वगतला आता कधीपण म्हणायला... मी पिंपरी चिंचवडमध्ये तन मन धन अर्पण करून तयार आहे. कारण
माझे पदाधिकारी मा.दीपक अमोलिक सर,
रूपाताई बेंडे, मनिषाताई भोसले,सीमाताई गांधी
व बाबू डिसोजा डिसोजा पारखून घेतलेले हिरेच
आहे...जय जीवन गौरव..!!…
-----------------------------------------------------
शब्दधन डीबी,पुणे-३३.

Sunday, 15 July 2018

शिक्षकांनसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

http://jeevangaurav.blogspot.com/2018/07/blog-post_12.html?m=1 

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिक ,महाराष्ट्र राज्य तर्फे स्पर्धेचे आयोजन

*औरंगाबाद : प्रतिनिधी* जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेञात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या जीवन गौरव शैक्षणिक मासिका तर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) आणि उत्तेजनार्थ पाच असे क्रमांक काढून त्या लेखांना पुरस्कार प्राप्त लेख या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक  २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!

*विषय*

*१) राष्ट्रनिर्मितीत साहित्याचे योगदान*
*२) आजच्या शिक्षकांसमोरील आव्हाने व उपाययोजना*
*३) सामाजिक परिवर्तनातील आव्हाने व उपाययोजना*
*४) जागतिक अशांतता - कारणे व उपाय*
*५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत*
*६) प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण : माझे योगदान*
*७) सोशल मीडियाचा वापर : तंत्र व मंत्र*

*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्‍या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) तीन परीक्षकांकडून प्रत्येकी तीन सर्वाेत्तम व पाच उत्तेजनार्थ निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा आजीवन सभासद असेल तर प्रथम प्राधान्य .
१३) पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.

*बक्षिस –*

🏆🥇प्रथम विजेता – रु. २२२२/- रुपये,स्मृतीचिंन्ह  पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.(सौजन्य-..........)

🏆🥈द्वितीय विजेता – रु. ११११ रुपये, स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🥉तृतीय विजेता – रु. ७७७ रुपये ,स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🏅पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी - ५५५ रु रुपये , स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

*कार्यालयीन पत्ता*

*संपादक*
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
प्लाँ.नं.२७ , आनंदनगर, गल्ली नं ०६,आम्रपाली बुद्ध विहाराजवळ गारखेडा परिसर ,औरंगाबाद-
431009
या पत्यावर पोस्टाने पाठवावे.

*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ) -
     मो.  8888125610

श्रीमती राजश्री पल्लेवाड
(उप संपादक महाराष्ट्र राज्य )
  ✍ 9823305958

मु.अ. संदीप सोनवणे
( कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य )
मो. 9096623827

मीरा वाघमारे
(उप कार्यकारी संपादीका)
मो.9403751806

*g मेल:-*
jeevangaurav76@gmail.com

ब्लॉग : http:/jeevangaurav.blogspot.in

धन्यवाद🙏🙏

*संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*
प्रा.डाँ.अशोक डोळस  -  *अहमदनगर*
प्रा.डाँ.सतीश मस्के - *धुळे*
डाँ.रत्ना चौधरी - *वर्धा*
डि.बी.शिंदे ऊर्फ शब्दधन- *पुणे*
रुपाली बोडके - *नाशिक*
वैशाली भामरे - *मालेगाव-नाशिक*
वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
शरद ठाकर - *परभणी*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
गणेश सुलताने - *जालना*
महादेव हवालदार - *सांगली*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
महादेव खळुरे - *लातूर*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

Friday, 13 July 2018

मीच तुझी डिंपल

*मीच तुझी डिंपल....!*

बालपनीच्या मिञाला
मैञींन म्हणाली लाजून
असा दूर का उभा तू
का बर नाही आलास सजून

मिञ म्हणाला दुःखी होऊन
मी तर एवढा कंगाल
सांग बर कसी जुळणार
माझी अन् तुझी नाळ

तु एवढी गोरीगोरी पान
फुलासारखी छान
मी असा गावंढळ
कपडे माझे घान

मी आपला गरीब
तु किती श्रीमंत
उजेडात आली गोष्ट
तर होईल माझा अंत

मी असा वेडाभाबडा
तु दिसायला हुशार
लोक काय म्हणतील
कधी केलास का विचार

अरे तु किती वेडाभाबडा
लोकांचा करसील विचार
तर लोक तुझ्या अन् माझ्या 
खोट्या प्रेमाचा करतील प्रसार

मैञीन म्हणे मिञाला
असं काही नसतं
एकदा प्रेम झालं की,
ते कोणावरही बरसतं

खरेच सांगते मिञा
तु किती साधा अन् सिंम्पल
राम तुच माझा धीर
अन्  मीच तुझी डिंपल

                  ✍ कवी
                रामदास वाघमारे
              मो. 8888125610

Thursday, 12 July 2018

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिक ,महाराष्ट्र राज्य तर्फे स्पर्धेचे आयोजन

*औरंगाबाद : प्रतिनिधी* जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेञात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या जीवन गौरव शैक्षणिक मासिका तर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) आणि उत्तेजनार्थ पाच असे क्रमांक काढून त्या लेखांना पुरस्कार प्राप्त लेख या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक  २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!

*विषय*

*१) राष्ट्रनिर्मितीत साहित्याचे योगदान*
*२) आजच्या शिक्षकांसमोरील आव्हाने व उपाययोजना*
*३) सामाजिक परिवर्तनातील आव्हाने व उपाययोजना*
*४) जागतिक अशांतता - कारणे व उपाय*
*५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत*
*६) प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण : माझे योगदान*
*७) सोशल मीडियाचा वापर : तंत्र व मंत्र*

*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्‍या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) तीन परीक्षकांकडून प्रत्येकी तीन सर्वाेत्तम व पाच उत्तेजनार्थ निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा आजीवन सभासद असेल तर प्रथम प्राधान्य .
१३) Kg ते PG पर्यायतचे शिक्षक भाग नोंदवू शकतात. पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.

*बक्षिस –*

🏆🥇प्रथम विजेता – रु. २२२२/- रुपये,स्मृतीचिंन्ह  पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.(सौजन्य-..........)

🏆🥈द्वितीय विजेता – रु. ११११ रुपये, स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🥉तृतीय विजेता – रु. ७७७ रुपये ,स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🏅पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी - ५५५ रु रुपये , स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

*कार्यालयीन पत्ता*

*संपादक*
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
प्लाँ.नं.२७ , आनंदनगर, गल्ली नं ०६,आम्रपाली बुद्ध विहाराजवळ गारखेडा परिसर ,औरंगाबाद-
431009
या पत्यावर पोस्टाने पाठवावे.

*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ) -
     मो.  8888125610

श्रीमती राजश्री पल्लेवाड
(उप संपादक महाराष्ट्र राज्य )
  ✍ 9823305958

मु.अ. संदीप सोनवणे
( कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य )
मो. 9096623827

मीरा वाघमारे
(उप कार्यकारी संपादीका)
मो.9403751806

*g मेल:-*
jeevangaurav76@gmail.com

ब्लॉग : http:/jeevangaurav.blogspot.in

धन्यवाद🙏🙏

*संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*
प्रा.डाँ.अशोक डोळस  -  *अहमदनगर*
प्रा.डाँ.सतीश मस्के - *धुळे*
डाँ.रत्ना चौधरी - *वर्धा*
डि.बी.शिंदे ऊर्फ शब्दधन- *पुणे*
रुपाली बोडके - *नाशिक*
वैशाली भामरे - *मालेगाव-नाशिक*
वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
शरद ठाकर - *परभणी*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
गणेश सुलताने - *जालना*
महादेव हवालदार - *सांगली*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
महादेव खळुरे - *लातूर*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*